Total Pageviews

Saturday 4 October 2014

विजयादसमी

आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी

किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या

घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला

केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि

दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात

येतो.

महाराष्ट्रात हा सण दसरा म्हणूनही साजरा केला

जातो. परस्परांना सोने म्हणून शमी व आपट्याची

पाने देतात.या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन

अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते.

सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून

जायचे,शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे,तेथे

अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची

स्थापना करावयाची तीला प्रार्थना करावयाची

कि मला विजयी कर.त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र

पूजन,व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व

विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी

प्रथा आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे या दिवशी

साधारणतः श्रवण नक्षत्र राहते.

* पौराणिक दाखले

१. श्रीरामाने या दिवशी रावणाचा वध केला.

२. पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले.

Tuesday 30 September 2014

नवरात्र !!! हा उत्सव का साजरा करतात ?

महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्या श्री

दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र !!!

नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह

अनेक ठिकाणी

हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या

व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची

मनोभावे आराधना केली जाते. आज अनेक

राज्यांत याला उत्सवाचे स्वरूपही आले आहे.

रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या

उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत

करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर

रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार

मारले.


महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते

नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला

रात्री महिषासुराला ठार मारले. तेव्हापासून तिला

महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.

दुर्गा देवीची आरती

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके

शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते !!

दुर्गे दुर्गटभारी तुजविण संसारी अनाथनाथे अंबे

करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणांतें वारी

हारी पडलो आता संकट निवारी॥१॥

जय देवी

जय देवी जय महिषासुरमथिनी सुरवर ईश्वरदे

तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥

त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही चारी

श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करता

पडले प्रवाही ते तू भक्तांलागी पावसि

लवलाही॥२॥

जय देवी जय देवी जय

महिषासुरमथिनी सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी,

जय देवी जय देवी ॥धृ॥

प्रसन्नवदने प्रसन्न होशी निजदासा

क्लेशापासुन सोडी तोडी भवपाशा

अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा नरहरि तल्लिन

झाला पदपंकजलेशा॥३॥

जय देवी जय देवी जय

महिषासुरमथिनी सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी,

जय देवी जय देवी ॥धृ॥

Sunday 17 August 2014

दहीहंडी

दहीहंडी :-

गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी ठिकठिकाणी

उंचावर मडक्यात दही ठेवून, मडके दोरीने

उंचावर बांधतात. तरुणांनी एकमेकांच्या आधाराने

मानवी मनोरा करून ते मडके (हंडी) फोडण्याची

एक प्रथा आहे. त्याला ‘दहीहंडी’ म्हणतात.

अलीकडे ‘दहिहंडी’ हा एक `आंतरराष्ट्रीय

इव्हेंट' बनला आहे. मानवी मनोरा करणारे, हंडी

फोडणारे ‘गोविंदा’ यांची फार चढाओढ सुरू झाली

आहे. तरुणांची संघटित शक्ती ही या उत्सवाची

प्रमुख जमेची बाजू आहे. मुंबई हे या उत्सवाचे

मोठे, प्रमुख केंद्र आहे. श्रीकृष्ण म्हणजे

खट्याळ, खोडकर, दही-दूध- लोणी चोरून

खाणारा अशी त्याची प्रतिमा पिढ्या-न- पिढ्या

सांगितली जाते. अनेक गाणी- गोष्टी त्याच्या या

लीलांवरच रचलेल्या आहेत. श्रीकृष्णाने त्याच्या

सवंगड्यांसह, मनोरे करून दही- दूध-लोण्याच्या

हंड्या फोडल्याच्या कथा प्रचलित आहेत. अशा

श्रीकृष्णाची-आठवण करण्याचा हा दिवस. काही

कथांमुळे श्रीकृष्णाची प्रतिमा लहानपणापासून

प्रत्येकाच्या मनात तयार होते. तरुणांनी

चपळाईने, संघटितपणे उंचावरचे दही खाली

काढण्याच्या निमित्ताने साहसी वृत्ती जागवावी

अशाही पद्धतीने या उत्सवाकडे पाहिले जाते.......

गोकुळाष्टमी

श्रावणातील कृष्ण अष्टमीला श्रीकृष्ण

जन्माचा उत्सव करून हा सण साजरा

करण्याची प्रथा आहे. मध्यरात्री

श्रीकृष्णजन्माचे स्मरण करून, एकत्र येऊन

उपवास करून भाविक हा दिवस साजरा करतात.

Saturday 9 August 2014

राखी पौर्णिमा

राखी पौर्णिमा : श्रावण पौर्णिमा याच दिवशी हा सण साजरा केला जातो. बहिणीने भावाला उजव्या हाताला रेशमी गोफ हे प्रेमाचे प्रतीक बांधून, नाते पक्के करण्याची ही पद्धत आहे. भावाच्या हाताला राखी बांधून, बहीण आपल्या रक्षणाची जबाबदारी भावाकडे सोपवते, नात्याचा बंध अधिक दृढ करते. ज्यांना भाऊ किंवा बहीण नाही, ते ही नाती प्रेमाने निर्माण करतात. मानवी नात्यांच्या माध्यमातून अशा विशिष्ट दिवशी एकत्र येणे, आनंदाचा अनुभव घेणे या निमित्ताने घडते.

नारळी पौर्णिमा

Narali Poornima........ is celebrated in the month of August and is also known as Coconut day. This festival is dedicated to the god of sea,VARUN. Mainly this festival is celebrated by the fishermen at the end of the monsoon- the start of the new fishing season. They decorate their boats with colors and flower garlands and offer coconut to the sea. The fishermen try to appease the sea god for their safety and good fishing business. They all sing and dance on this day and prepare sweet coconut rice for the day.

Wednesday 30 July 2014

का करतात श्रावण महिन्यात महादेवाची पुजा ?

का करतात श्रावण महिन्यात महादेवाची पूजा? देवांचा देव म्हणजे महादेव. श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घरात हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ठ पद्धतीने केले जाते. याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे. याचे एक कारण म्हणजे श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना असे सांगितले आहे. या संबंधातील एका गोष्टीनुसार जेव्हा सनत राजकुमारांनी महादेवाला विचारले की, श्रावण महिना आपल्याला का प्रिय आहे तेंव्हा महादेव म्हणाले की देवी सतीने तिचे पिता दक्षच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता. त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरुपात मिळवण्याचा प्रण केला होता. देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रुपात जन्म घेतला. पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला. त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला. यामुळेच श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात.

श्रावण महिना

श्रावण : हिंदू कालगणनेनुसार हा पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा आसपास श्रवण नक्षत्र असते म्हणून या महिन्याचे नाव श्रावण पडले आहे. या महिन्यात सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो. या महिन्यात हिंदूंची वतवैकल्ये व सण सर्वाधिक असल्याने चातुर्मासातील या महिन्याला सर्वांत जास्त धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या महिन्यात प्रत्येक वाराला काही ना काही व्रत असते. सोमवारी शिवपूजा व अर्धा उपवास करतात; तसेच नववधू तांदूळ, तीळ, मूग, जवस व सातू या धान्यांची शिवामूठ सोमवारी शिवाला वाहतात. मंगळवारी नववधू मंगळागौरीची पूजा करुन हा दिवस विविध वैशिष्ट्यपूर्ण खेळ खेळून साजरा करतात. बुधवारी बुधाची तर गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात. शुकवारी गौरीची पूजा करतात, सवाष्णीला भोजन देतात व त्याचप्रमाणे सुवासिनींना दूध-फुटाणे देऊन हळद-कुंकू लावतात. शनिवारी शनी, मारुती, नरसिंह व पिंपळ यांची पूजा करतात आणि मुंजा मुलास स्नान घालून भोजन देतात. रविवारी सूर्याची पूजा ( आदित्यपूजन ) करुन त्याला खिरीचा नैवद्य दाखवितात. श्रावण महिन्यात अनेक सण असतात. उदा., शुद्घ पंचमीला नागपंचमी म्हणतात. त्या दिवशी नागाची पूजा करुन त्याला दूध देतात. पौर्णिमेला समुद्रकिनारी वरुणाला प्रसन्न करण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण करतात. यावरुन नारळी पौर्णिमा हे नाव आले आहे; तर या दिवशी बहीण भावाला राखी बांधते म्हणून या दिवसाला रक्षाबंधन वा राखी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी सुताची पोवती पण हातात बांधण्याची प्रथा असल्याने पोवती पौर्णिमा हेही नाव या दिवसाला आहे. पौर्णिमेस श्रवण नक्षत्र असल्यास उपाकर्म करुन पुरुष नवीन यज्ञोपवीत ( जानवे ) धारण करतात. या विधीला श्रावणी म्हणतात.

Saturday 19 July 2014

GATARI AMAVASYA

July 26,2014 Saturday...'Gatari Amavasya' in Maharashtra. This day marks the beginning of Shravan Maas(Shravan mahina) , the fifth month in the Hindu calender.Shravan Maas is full of religious festivals and almost every day of this month is auspicious, especially mondays ( called shravani somvar in marathi ). Shiv Aradhana is done on mondays. Why the month is called shravan? Because the star called shravan rules the sky during this month. Why to avoid non-vegetarian food during month? The reason is that it's the monsoon season and many animals are pregnant during this period, so we are not supposed to kill and eat the animals for this entire month. As an early compensation for the month-long abstinence that is about to follow, people get together and hog wholeheartedly on their favorite non-veg food and booze. This celebration is called gatari. Happy Gatari..

Wednesday 16 July 2014

CHANDOLI { ता.शिराळा-सांगली }

चांदोली धरण परिसर ,अभयारण्य ,जि. सांगली चांदोली धरण सांगली जिल्ह्यात असले तरी पाण्याचा फुगवटा हा सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यात येतो. चांदोली अभयारण्य 309 चौ.कि.मी. परिसरात आहे. यात अनेक वनौषधी आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेले अशिया खंडातील क्रमांक दोनचे मातीचे धरण म्हणून चांदोली धरणाचे नाव चटकन डोळ्या पुढे येते.सुमारे 34 टी एम.सी.पाणीसाठा असलेले व चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या तोंडाशी असलेले हे धरण निर्मिती पासूनच चर्चेत राहिले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पाथरपुंज येथे वारणा नदी उगम पावली आहे.शिराळा तालुक्याच्या हद्दीत अभयारण्यात असलेल्या प्रचीतगडाच्या पायथ्याशी राम नदीचा उगम आहे. या दोन नद्या धरणाच्या पाणीसाठयाचे मुख्य स्त्रोत आहेत. चांदोली गावाच्या हद्दीवर असल्याने चांदोली,तर वारणा नदीवर असल्याने वारणा म्हणून हे धरण प्रसिध्द आहे. 1978 ला धरणाच्या बांधकामापासून सुरू झालेला फक्त मुख्य कालवाच पूर्ण आहे.त्याच्या गळतीने शेतकरी हैराण आहेत.२६ किलोमीटरवर येऊन मुख्य कालव्याचे रूपांतर डाव्या व उजव्या कालव्यात झाले आहे.धरणाच्या पायथ्याशी असलेल्या प्रकल्पातून वीज निर्मिती केल्यानंतर बाहेर पडणार्या पाण्याचा सिचंना साठी वापर होतो.येथे 1998-99 पासून 8 मेगावॉट क्षमतेची दोन जनित्रे एकूण16 मेगावॉट वीजनिर्मिती करीत आहेत.चांदोली धरण हा पाण्याचा अमूल्य ठेवा आहे. नैसर्गिक देणगी लाभलेल्या या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यात अडीच हजाराहून अधिक मिलीमीटर पाऊस पडतो. धरणाच्या प्रवेशद्वारावर; तसेच माथ्यावर दक्षिण व उत्तरेला सुरक्षेसाठी दोन चौक्या आहेत.परवानगी घेऊनच धरण पाहण्यासाठी सोडले जाते. दुचाकी,चारचाकी घेऊन धरणाच्या सर्व भागात आरामदायी फिरता येते डोंगर, दर्या,प्रचंड पाणीसाठा, थंड हवा, शांत व नयनरम्य परिसर पाहून कोणालाही येथे मुक्काम जणू भुरळच पडते.उन्हाळ्याअ येथे येणार्या पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा आहे. वन विभागामार्फत पाणलोट क्षेत्रात चारही बाजूंनी पाणी असलेल्या टेकडीवर तंबू टाकण्यात येत. तेथे राहण्याची सोय जेवणाची सोय होती: येथून पुढे चांदोलीचा विकास खूप होणार आहे... मार्ग : कराड पासून 60 km वर आह

Thursday 26 June 2014

DO YOU KNOW

1. टाइटैनिक जहाज को बनाने को लिए उस समय 35 करोड़ 70 लाख रूपये लगे थे जब कि टाइटैनिक फिलम बनाने के लिए 1000 करोड़ के लगभग लागत आई.... 2. राष्ट्रपति जार्ज बुश ने एक बार जपानी प्रधानमंन्त्री की कुर्सी पर उल्टी कर दी थी. 3. चीन में एक 17 साल के लड़के ने i pad2 और i phone के लिए अपनी kidney बेच दी थी. 4. धरती पे जितना भार सारी चीटीयों का है उतना ही सारे मनुष्यो का है. 5. Octopus के तीन दिल होते हैं. 6. सिर्फ मादा मच्छर ही आपका ख़ून चूसती हैं. नर मच्छर सिर्फ आवाजे करते हैं. 7. ब्लु वेहल एक साँस में 2000 गुबारो जितनी हवा खिचती है और बाहर निकालती है. 8. मच्छलीयो की यादआसत सिर्फ कुछ सेकेंड की होती है. 9. पैराशूट की खोज हवाईजहाज से 1 सदी पहले हुई थी. 10. कंगारु उल्टा नही चल सकते. 11. चीन में आप किसी व्यक्ति को 100 रूपया प्रति घंटा अपनी जगह लाइन में लगने के लिए कह सकते है. 12. Facebook उपयोग करने वाली सबसे बुजुर्ग मनुष्य 105 साल की एक महिला है जिसका नाम Lillion Lowe है. 13. ग्रीक और बुलगागिया में एक युद्ध सिर्फ इसलिए लड़ा गया था क्योंकि एक कुत्ता उनका border पार कर गया था. 14. 1894 में जो सबसे पहला कैमरा बना था उससे आपको अपनी फोटो खीचने के लिए उसके सामने 8 घंटे तक बैठना पड़ेगा. 15. क्या आप जानते हैं: 1 से 99 तक की स्पेलिंग में कही भी a, b, c, d का उपयोग नहीं होता है. d का प्रयोग पहली बार 'Hundred' में होता है. 1 से 999 तक की स्पेलिंग में कही भी a, b, c का उपयोग नहीं होता है. a का प्रयोग पहली बार 'Thousand' में होता है. 1 से 999,999,999 तक की स्पेलिंग में कही भी b, c का उपयोग नहीं होता है. b का प्रयोग पहली बार 'Billion' में होता है. c का प्रयोग इंग्लिश काउंटिंग में कही भी नहीं होता....

Wednesday 25 June 2014

SNAKE BITE MEDICINE

एक medicine आप चाहें तो हमेशा अपने घर मे रख सकते हैं बहुत सस्ती है homeopathy मे आती है ! उसका नाम है NAJA (N A J A ) ! homeopathy medicine है किसी भी homeopathy shop मे आपको मिल जाएगी ! और इसकी potency है 200 ! आप दुकान पर जाकर कहें NAJA 200 देदो ! तो दुकानदार आपको दे देगा ! ये 5 मिलीलीटर आप घर मे खरीद कर रख लीजिएगा 100 लोगो की जान इससे बच जाएगी ! और इसकी कीमत सिर्फ पाँच रुपए है ! इसकी बोतल भी आती है 100 मिलीग्राम की 70 से 80 रुपए की उससे आप कम से कम 10000 लोगो की जान बचा सकते हैं जिनको साँप ने काटा है ! तो ये NAJA 200 आप घर मे रख लीजिये !अब देनी कैसे है रोगी को वो आप जान लीजिये ! 1 बूंद उसकी जीभ पर रखे और 10 मिनट बाद फिर 1 बूंद रखे और फिर 10 मिनट बाद 1 बूंद रखे !! 3 बार डाल के छोड़ दीजिये !बस इतना काफी है !